(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जैविकशास्त्राचे महत्व

   जैविकशास्त्राचे महत्व  करोना विषाणू प्रादुर्भावामुळे जैविकशास्त्रास महत्व आले आहे. या शास्त्राच्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नाही. वैद्यकीय शाखा वा तत्सम शाखांमध्ये प्रवेश मिळाला नाही तर मग नाईलाजाने या शाखेकडे वळले...

रोगप्रतिकार शास्त्रातील संधी

   रोगप्रतिकार शास्त्रातील संधी  करोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात इम्युनॉलॉजी म्हणजेच रोग प्रतिकारशक्तीबद्दल व्यापक चर्चा झाली आणि होत आहे. ही ज्ञानशाखा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. या शाखेतील शिक्षण आणि संशोधनही सुरु आहे. त्याची गती मात्र सामान्य...

कृषी उद्योग व्यवस्थापक (२)

 कृषी उद्योग व्यवस्थापक (२) ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम चालवणाऱ्या काही महत्वाच्या संस्था, प्रवेश प्रक्रिया यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. (१)  आयआयएम अहमदाबाद– या संस्थेमार्फत एमबीए इन फूड ॲण्ड ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो....

कृषी उद्योग व्यवस्थापक (१)

 कृषी उद्योग व्यवस्थापक (१)  भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. करोना काळातही इतर अनेक क्षेत्रांनी हाय खाल्ली असली तरी शेतीचे उत्पादन समाधानकारकच नव्हे तर काही राज्यात विक्रमीसुध्दा झाले. भारताच्या एकूण सकल उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा १६ टक्क्यांपेक्षाही...

सागराचे सरदार (२)

    सागराचे सरदार (२) भारतीय कोस्ट गार्डमध्ये वेगवेगळया ज्ञानशाखेतील महिला आणि पुरुष पदवीधरांना नोकरीची संधी दरवर्षी दिली जाते. पदवीनंतरच्या संधी.या संधी पुढीलप्रमाणे आहेत- (१) जनरल ड्युटी- वयोमर्यादा- किमान २१ आणि कमाल २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती...