(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आयटीआय – कौशल्यातून उन्नतीकडे

आयटीआय – कौशल्यातून उन्नतीकडे मागच्या वर्षी, आयटीआय (इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इंस्टिट्यूट- औद्योगिक प्रशिक्षण संस्था) प्रवेश प्रकियेसंदर्भातील एक बातमिने सर्वांचे लक्ष वेधून  घेतले. आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना १० वीत ९० टक्के गुण मिळाले...

हत्तीशी मैत्री

हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… “कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...

हम होंगे कामयाब

हम होंगे कामयाब परवा तेजोमयी स्वत:हून सकाळी लवकर उठली. ट्रॅकसूट घालून ती कॉलनीवळच्या मैदानात धावायला गेली. सदैव आळासवलेल्या तेजोमयीमधील हा अचानक झालेला बदल बघून आई-बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आई अलेक्झांडरला म्हणाली, ठोंब्या, तू सुध्दा असाच धावायला जा....

सर्वांना संधी असली तरी…

सर्वांना संधी असली तरी… काही दिवसांपूर्वी १२ वीचा निकाल लागला. दरवर्षीपेक्षा यंदाच्या निकालाची टक्केवारी कमी असली तरी विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लाखावर जाते. या सगळयांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. जेइइ- मेनचा निकाल...

भागू का गाव!

भागू का गाव! राजस्थान सहलीचा पहिला टप्पा संपवून तेजोमयी, तिचे आईबाबा आणि काकाकाकू मंडळी उदयपूरवरुन जोधपूरकडे निघाली. त्यांनी भाड्याने गाडी केली होती. त्यामुळे प्रवास रमतगमत सुरु होता. पर्वतरांगा, हिरवीगार झाडी, गुळगुळीत रस्ते यामुळे प्रवास आनंददायी होता. खिडकीजवळ बसून...