(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
शैक्षणिक संस्थेची निवड कशी करावी?

शैक्षणिक संस्थेची निवड कशी करावी?

एका ओळखीच्या पालकाच्या मुलाने दोन वर्षे आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई (जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन -मेन) परीक्षेची तयारी दोन वर्षे केली. मात्र आयआयटीमध्ये प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्याच्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन(ॲडव्हान्स्ड)साठी तो पात्र ठरला नाही. शिवाय...
भाग्यवान महाराज!

भाग्यवान महाराज!

अलेक्सा गोर्जीस वारंवार सूचना देऊनही ती काहीच प्रतिसाद देत नाही, हे बघून तेजोमयीला किंचित राग आला. अलेक्झांडर(द डॉगी)कडे  तिने गोर्जीची तक्रार केली. “तुझं, ऐकत नाहीय म्हणजे, टू मचच हं!” असे   भाव आणत त्याने डोळे मोठ्ठे करुन तेजोमयीकडे बघितलं. गोर्जीच्या...
१२ वीनंतर यश मिळवून देणारे दुसरे पर्याय

१२ वीनंतर यश मिळवून देणारे दुसरे पर्याय

१२ वीचा निकाल लागला. काही प्रवेश परीक्षांचे निकालही लागले. प्रत्येकाला त्याच्या पसंतीची शाखा आणि महाविद्यालय मिळेल याची शास्वती नसते. मनाजोगत्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, म्हणजे, सारं काही संपलं असं होत नाही. एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग खुला होतो,...
पोपटरावांची अफवा

पोपटरावांची अफवा

वननगरीतल्या कोंबडेरावांचा थाट काही औरच होता. त्याची ती ऐटदार चाल, डोक्यावरचा मुकुटासारखा तुरा, तुरुतुरु धावण्याची नि धावताधावता पंख पसरवून उडण्याची कला! त्यामुळे इतर पक्षी आणि प्राणी त्याचा हेवा करत. त्यामुळे आपण काहीतरी विशेष असल्याचा अहंकार, या कोंबडेरावांना झाला....
दहावी नंतर कौशल्य निर्मिती

दहावी नंतर कौशल्य निर्मिती

करिअरला दिशा ही केवळ दहावी किंवा बारावी नंतरच मिळते, अशातला काही भाग नाही. ही दिशा काही जणांच्या बाबतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतरही मिळण्याची शक्यता असते. तथापि १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमांवर पालक आणि विद्यार्थी हे अधिक लक्ष केंद्रित करत असतात. मात्र काही पालकांना...