(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आत्मविश्वास, आत्मजागृती आणि आत्मशक्ती

आत्मविश्वास, आत्मजागृती आणि आत्मशक्ती जगातील  सारेच तत्ववेत्ते सांगतात की, तुमचं भविष्य तुम्हीच घडवू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये जे साध्यकरावयाचं असेल ते एका कागदावर लिहून काढा. ते जर योग्य वाटलं नाही तर तो कागद फाडून परत लिहूनकाढा, असं काही तत्ववेत्यांचं सांगणं...

आत्मभान

आत्मभान एखादे दिवशी शांतपणे बसून स्वत:चं ऑडिट केलं तर? तसं करायला हवं, असं व्यक्तीमत्व विकासाशी निगडित सर्वचतज्ञ सांगतात. स्वत:चं ऑडिट करणं उपयुक्त आणि लाभदायक ठरु शकतं.मात्र आपल्यापैकी कुणालाच स्वत:चं ऑडिटकरायला आवडत नाही. कारण त्यातून आपली प्रतिमा स्वच्छपणे दिसू...

आजचा दिवस आनंदाचा

आजचा दिवस आनंदाचा सध्या सर्व जगात कुठेना कुठे हल्ले होत राहतात. त्यात कधी दोन-पाच तर कधी शेकड्याने निष्पाप व्यक्ती ठार होतात. आत्ता आत्ता जगाची ओळख होऊ घातलेल्या निरागस मुला-मुलींचाही यात समावेश असतो. कशासाठीहे घडतं असावं?  इतरांचा जीवन जगण्याचा आनंद असा कां बरं...

अवगुणांचा शोध

अवगुणांचा शोध…सद्गुणांची जोपासना  आर्य चाणक्यास एकानं विचारलं होतं की एखाद्याचं प्रारब्ध आधीच जर ठरलं असेल तर परिश्रम करण्याची आवशक्यता तरी काय? यावर चाणक्यांनी उत्तर दिलं की, जर प्रारब्धात परिश्रमाशिवाय काहीच मिळणार नाही असं लिहिलं असेल तर..या उत्तरानं ती...

अमृतमहोत्सवी संधी

अमृतमहोत्सवी संधी १५ ऑगस्ट २०२१ पासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु झाला. प्रचंड अशा संघर्षानंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य लाभले. त्यानंतर ७५ वर्षात भारताने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. एक श्रेष्ठ लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून देशाची उत्तरोत्तर प्रगती...