by sureshwandile.web@gmail.com | Jun 2, 2022 | बालकथा
तो घरी येतो तेव्हा.. कल्याणीस शेपूटवाले दोस्त खूप आवडायचे. त्यामुळे घरी एखादातरी असा दोस्त असावा यासाठी तिचा कायम हट्ट असायचा. मात्र सर्व हट्ट पूर्ण करण्यासाठी तत्पर असणारे आईबाबा, शेपूटवाल्या दोस्ताचा विषय आला की, त्याला बगल द्यायचे. शेपूटवाले दोस्त...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 2, 2022 | बालकथा
दरबारातील सर्वात मोठा मूर्ख.. बादशहा अकबरास बरेचदा आपल्या दरबाऱ्यांची परीक्षा घेण्याची सवय होती. त्यांच्या मनात येई त्या विषयावर परीक्षा होत असे. मात्र आज त्यांना विषय काही सूचेना. कधी इकडे बघ,कधी तिकडे बघ. कधी डोळे मीट. तर कधी सिंहासनावर डावी उजवीकडे...
by sureshwandile.web@gmail.com | May 27, 2022 | बालकथा
खोटं खोटं खरं की खरं खरं खोटं? कल्याणी, तेजोमयी, टिल्लू, पिल्लू, टिनी, प्रदीप ही टोळी परवा मारोतीरायाच्या मंदिरात जमली. मारुतीरांना नमन झालं त्यांनी गदा हलवून आशीर्वाद दिल्याची खात्री केल्यावर सर्व मंडळी मंदिरातील बाकड्यांवर जाऊन बसले. गदा हलवून...
by sureshwandile.web@gmail.com | May 27, 2022 | बालकथा
आळस एका झाडावर कबुतरताई आणि खारुताई आनंदानं राहत. दोघांची चांगली मैत्री होती. एकदा दोघिंनाही बाळ झालं. दोघिंना फार आनंद झाला. दोघीही एकमेकांच्या बाळांना सांभाळायच्या. खारुताई बाहेर गेली की कबूतरताई तिच्या बाळाकडे लक्ष द्यायची. कबूतरताई बाहेर गेली खारुताई...
by sureshwandile.web@gmail.com | May 27, 2022 | बालकथा
अनोळखी आदर्श..तेजोमयीच्या वर्गात सरांनी तुमचे आदर्श कोण यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेतली. सर्वांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. मुलांनी निंबध उत्तमच लिहिले होते. बहुतेक सर्वांच्या आदर्शात महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर,...