(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा-४—-कौशल्य विकास-मानसिकता बदलण्याची गरज

दरवर्षी लाखो पदवीधर शाळा आणि महाविद्यालयांमधून बाहेर पडतात. परंतु उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य यामध्ये मोठी दरी दिसून येते. ही दरी बुजवणे आणि रोजगाराची आव्हाने पेलणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. २०२५ च्या श्रम शक्ती सर्वेक्षणानुसार एकूण बेरोजगारी दर...

म्हणी पाठ,व्हा स्मार्ट!

“तुम्हाला स्मार्ट होण्याचा खेळ खेळायचाय का?” अलेक्सा गोर्जीने, तेजोमयी आणि तिच्या मैत्रणिंना विचारलं. वैष्णवी नाक फुगवत म्हणाली, “त्याची काही गरज नाही. “आम्ही ऑलरेडी स्मार्ट आहोत. हा हा हा!” कल्याणी दात दाखवत बडबडली. “गोर्जे, आम्ही स्मार्ट नाहीत हे तुला कुणी...

एआय-सावधगिरी बाळगा

सध्याच्या घडीला एकच शब्द सर्वाधिक ऐकू येतोय, तो म्हणजे ‘एआय’ (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स). चहाच्या टपरीपासून ते मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत जो तो ‘एआय’, ‘एआय’ करतोय. हेच खरे भविष्य असल्याचे चित्र रंगवले जात असल्याने अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये याविषयी कमालीचे कुतूहल...

मार्ग यशाचा -२–“अपार” क्षमतेच्या दिशेने…

गेल्या वर्षभरात भारताच्या शैक्षणिक वर्षात असेच बरेच बदल घडले आहेत. त्यातले काही चांगल्या अर्थाने ‘डिसरप्टिव्ह’ आहेत. १. रोजगार क्षमता वाढली- नुकताच भारतातील तरुणांच्या स्किलिंग आणि एम्प्लॉयबिलिटी (कौशल्य आणि रोजगार क्षमता) या विषयावर आधारित ‘इंडिया स्किल रिपोर्ट २०२६...

अब तक पाषस्ट!

तेजोमयीच्या घरी मैत्रिणींच्या घरी गप्पा रंगल्या होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडर स्वारीही आपला सहभाग कधी शेपूट हलवून, कधी जिभ बाहेर काढून तर कधी उड्या मारून देत होती. “कळतय हो तुमचं मला सारं”, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत होते. अलेक्सा गोर्जीचं लक्ष तेजोमयीच्या...