(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“अर्थ”पूर्ण मार्ग !

अर्थशास्त्र हा अत्यंत महत्वाचा विषय. कोणत्याही देशासाठी कळीचे मुद्दे ठरणाऱ्या दारिद्य, असमानता, शिक्षण, आरोग्य सुविधा, बेरोजगार, कर प्रणाली, जागतिक तापमानवाढ, वैश्विकीकरण आदी सार्वजनिक हिताच्या विषयांचा या शाखेत सखोल अभ्यास केला जातो. १२ वी आणि पदवी नंतर पुढे काय?...

कुणालाही न भिणारी,ती!

संयुक्त राष्ट्र संघाचं सर्वात मोठं अधिवेशन. जगातील अनेक देशातील नेते, अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासमोर एक 15 वर्षाची, सडपातळ मुलगी बोलायला उभी राहते आणि त्यांना ठणकावून विचारते की, “ सर्व वडिलधारी मंडळी सदासर्वकाळ सांगत असतात की, त्यांना मुलांच्या...

चलो इंदौर!

काही दिवसांपूर्वी इचलकरंजीचा मुलगा भेटला. त्याने यंदा १२ वीची परीक्षा दिलीय. गप्पा सुरु असताना, सध्या काय करतोस? असं विचारल्यावर आयपीएमएटी किंवा आयपीमॅट परीक्षेच्या तयारीसाठी इंदौरला चालल्याचं त्यानं सांगितलं. “अरे, याची तयारी तर इचलकरंजीतूनही होऊ शकते”,...

“किचा”चं किचन!

“किचा”चं किचन! “कधीकधी आपल्या नकळत आणि अनपेक्षितपणे भलतीच गंमत होऊन जाते बघा. एके दिवशी मिकी माऊसच्या आकारातल्या कपात आइसक्रिम टाकण्याची कल्पना मला सुचली. तसं मी केलं नि त्याला नाव ‍दिलं. “मिकी माऊस मँगो आइसक्रीम!” ही काही तशी मोठी गंमत नाहीय....

स्मार्ट घरांचे किमयागार!

भारतातील गृहबांधणी क्षेत्राची अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा १२ टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक पोहचू शकतो. रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यामध्ये कृषी क्षेत्रानंतर या...