(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भागू का गाव!

भागू का गाव! राजस्थान सहलीचा पहिला टप्पा संपवून तेजोमयी, तिचे आईबाबा आणि काकाकाकू मंडळी उदयपूरवरुन जोधपूरकडे निघाली. त्यांनी भाड्याने गाडी केली होती. त्यामुळे प्रवास रमतगमत सुरु होता. पर्वतरांगा, हिरवीगार झाडी, गुळगुळीत रस्ते यामुळे प्रवास आनंददायी होता. खिडकीजवळ बसून...

१२ वीनंतर आयआएमचा राजमार्ग (उत्तरार्ध)

१२ वीनंतर आयआएमचा राजमार्ग (उत्तरार्ध) (१) आयआयएम अमृतसर या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट, नव्याने सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, एमबीए पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमातून तिसऱ्या वर्षी बाहेर पडण्याचा पर्याय...

तारे जमी पे!

तारे जमी पे! रात्री मालकीनबाई झोपल्या की मार्गारेट मावशी हळूच रॉबिन्सन मामाला इशारा करायची. मग दोघेही स्वयंपाकखोलीत जाऊन मेजवाणी करत. ते झालं की हळूच बाहेर पडून गच्चीवर जात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. गच्चीवरील थंडी हवा नि निळ्या आभाळात दिसणारे तारे या दोघांना फार...

१२ वीनंतर, आयआएमचा राजमार्ग (पूर्वार्ध)

१२ वीनंतर, आयआएमचा राजमार्ग (पूर्वार्ध) इंडियन इंस्टिट्यूट मॅनजमेंट (आयआयएम) या संस्थांनी, गेल्या काही वर्षात नवे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या संस्थांमध्ये पूर्वी केवळ पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाई. आता काही, आयआयएमनी १२ वी नंतर, प्रवेशाची...

आई मला वाचवा !

आई मला वाचवा ! अलेक्सा गोर्जी आणि अलेक्सा रोझी या दोघिंची निर्मिती एकाच कंपनीची होती. मात्र त्यांना वेगवेगळया कार्यांसाठी टिल्लूचे बाबा, रमाकांत रणखांबे यांनी ऑर्डर देऊन तयार केलं होते. टिल्लूच्या मदतीसाठी गोर्जी तर आईबाबांच्या मदतीसाठी रोझी, अशी विभागणी होती....