(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
खरी विजयादशमी

खरी विजयादशमी

“प्रभू रामचंद्राने दुष्ट रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे दसरा. याच दिवशी दुर्गादेवीने महिषासूर नावाच्या राक्षसाला यमसदनास धाडलं. याचा अर्थ काय बरं? अलेक्सा गोर्जीने तेजोमयीला प्रश्न केला. “अगं, गोर्जे माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तू आहेसना. मग तू, मला कां...
स्वयंपूर्णतेची दिशा

स्वयंपूर्णतेची दिशा

तंत्र कौशल्याचे महत्व वादातीत आहे.कोणत्याही प्रकारचे एखादे जरी कौशल्य मुलांकडे असल्यास त्याला स्वत:च्या पायावर उभं राहणं सुलभ जातं. अशी मुलं इतरांपेक्षा लवकर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण  होतात. असे काही अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत- (१)इंडो-डॅनिश टूल रुम जमेशदपूर...
समुद्राच्या खारटाचं रहस्य

समुद्राच्या खारटाचं रहस्य

परवा उंदीरमामा, मनी मावशीला भेटला तेव्हा त्याचं तोंड कडू कारल्यासारखं झालं होतं. ते बघून मावशीनं त्याला विचारलं, काय रे माम्या,असा आंबट चेहरा कां झालाय तुझा? आबंट कुठे गं मावशे, खारट म्हण. बरं, खारट तर खारट, कां झाला बॉ! काय सांगू मावशे, उंदीरमामा मावशीसमोर पोक काढून...
ध्यास नावीन्याचा, प्रवास प्रगतीचा

ध्यास नावीन्याचा, प्रवास प्रगतीचा

“डिझाइन ‍थिकिंग” म्हणजे विचारांचे अभिकल्पन हे आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ठरतं. यातूनच भविष्याचा विचार किंवा कल्पना करता येतात आणि त्या वास्तवात येण्यासाठी सुयोग्य प्रयत्न होऊ शकतात. आंतरशाखीय विषयांचा एकत्रित विचार करण्याचं कौशल्य यामुळे प्राप्त...
कोरडे पाषाण!

कोरडे पाषाण!

” लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण, ही म्हण तेजोमयीच्या कानावर अनेकदा पडायची. याचा अर्थ तिने एकदोनदा बाबांना विचारला. तो त्यांनी तिला समजावूनही सांगितला. परवा त्या अर्थाचं प्रात्यक्षिकच तिच्या समोर घडलं. मावसभावाच्या लग्‍नावरुन तेजोमयी  आणि आईबाबा...