(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कुणाचं चुकलं?

कुणाचं चुकलं? समीरचे बाबा विजयराव. विजयरावांचे बाबा संजयराव. म्हणजे संजयराव समीरचे आजोबा. आजोबांसाठी समीर जणू काही गुलाबाचं फुल. त्याला किती जपू नि कसं जपू. असं त्यांचं होतं. “आजोबा नाही तर, काय ते ट्रम्पबिम्प काका किंवा मोदीबिदी मामा, नातवाचा हट्ट पुरवणार ?” असा...

फॅशनडिझाइन: ग्लॅमर आणि संधी

फॅशन डिझाइन: ग्लॅमर आणि संधी भारतीय फॅशन उद्योगाला वेगळया उंचिवर नेण्याची कामगिरी गेल्या ३५ वर्षात, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन  हा अभ्यासक्रम केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अभ्यासक्रम बेंगळुरु, चेन्नई,...

व्यवहारज्ञानाचे महत्व

व्यवहारज्ञानाचे महत्व ही खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. गणेश, एकदंत, विनायक, मयुरेश्वर या चार मित्रांची. लहानपणासून चौघांचीही घट्ट मैत्री. या चौघांपैकी एकदंत, विनायक, मयुरेश्वर तिघे खूप शिकले. गणेश निरक्षर राहिला. मात्र चौघांच्या मैत्रीवर त्याचा परिणाम झाला नाही. एकदा...

“सागरा”चे बोलावणे!

“सागरा”चे बोलावणे! सागरी क्षेत्रातील व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीचा, भारताच्या आर्थिक सामाजिक विकासात मोठा सहभाग आहे. जहाजांचे पुनर्वापर (शिप रिसायकलिंग) मध्ये, भारताचा जगात दुसरा क्रमांक, मेरीटाइम (सागरी) क्षेत्रात मनुष्यबळ पुरवठा करण्यात ५ वा क्रमांक आणि जहाजबांधणी...

थेंबे थेंबे साखर!

थेंबे थेंबे साखर! “उगाच कशाचीही नासाडी करणं योग्य नाही”, असं आई नेहमी रवीला बजावयाची. पण रवी या कानाने ऐकणार नि त्या कानाने सोडणार. खरंतर बरेचदा तो, हो हो म्हणत ऐकायचं नाटक करायचा. त्यामुळे आईने काय सांगितलं हे याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायचं. आई त्याला सांगायची की,अरे,...