(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उत्कृष्ठ आहार, उत्तम आरोग्य!

पोषण आहाराचं महत्व नव्यानं सांगण्याची गरज नाही. आहार उत्कृष्ठ तर आरोग्य उत्तम, हे सनातन आणि शास्वत सत्य! हे माहिती असूनही आपण पोषक आहाराऐवजी रुचकर अर्थातच चमचमीत, चटपटीत, चुरचुरीत अशा आहाराच्या कायम प्रेमात पडतो नि हा आहार त्याच्या प्रेमाच्या धाग्याने बांधून एक किंवा...

“अर्थ”पूर्ण मार्ग !

अर्थशास्त्र हा अत्यंत महत्वाचा विषय. कोणत्याही देशासाठी कळीचे मुद्दे ठरणाऱ्या दारिद्य, असमानता, शिक्षण, आरोग्य सुविधा, बेरोजगार, कर प्रणाली, जागतिक तापमानवाढ, वैश्विकीकरण आदी सार्वजनिक हिताच्या विषयांचा या शाखेत सखोल अभ्यास केला जातो. १२ वी आणि पदवी नंतर पुढे काय?...

चलो इंदौर!

काही दिवसांपूर्वी इचलकरंजीचा मुलगा भेटला. त्याने यंदा १२ वीची परीक्षा दिलीय. गप्पा सुरु असताना, सध्या काय करतोस? असं विचारल्यावर आयपीएमएटी किंवा आयपीमॅट परीक्षेच्या तयारीसाठी इंदौरला चालल्याचं त्यानं सांगितलं. “अरे, याची तयारी तर इचलकरंजीतूनही होऊ शकते”,...

स्मार्ट घरांचे किमयागार!

भारतातील गृहबांधणी क्षेत्राची अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा १२ टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक पोहचू शकतो. रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यामध्ये कृषी क्षेत्रानंतर या...

कृषी उद्योजक कसे व्हाल?

वेगवेगळ्या क्षेत्रांचा  उदय झाला,झपाट्याने वाढ झाली, अशा क्षेत्रांना मोठे भांडवली साहाय्य लाभले,तंत्रज्ञानाचा आधार लाभला,परदेशी कंपन्यांशी सहकार्य झाले वगैरे वगैर,हे जरी सत्य असले तरी सर्व प्रकारच्या संकटाशी दशकानुदशके सामना करत कृषीक्षेत्र हेच भारतील अर्थव्यवस्थेचा...

सोहळा साजरा करण्याची कला!

सध्या देशात इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात दोन हजार पेक्षा अधिक कंपन्या कार्यरत आहेत. या क्षेत्रातील किंवा उद्योगातील वार्षिक उलाढाल ५० हजार कोटींपेक्षाही अधिक झाली असून या वार्षिक वाढीचा वेग २७ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे....