(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ६- इलेक्ट्रिक वाहने- नवे तंत्र,नवे कौशल्य

मार्ग यशाचा ६- इलेक्ट्रिक वाहने- नवे तंत्र,नवे कौशल्य भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसू लागली आहेत. या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. भारत सरकारची धोरणे या वाहन उद्योगाच्या वाढीसाठी पूरक आहेत. सन २०२५ मध्ये एकूण विक्री झालेल्या...

मार्ग यशाचा-५—- प्रशिक्षणातून रोजगाराकडे

मार्ग यशाचा-५—- प्रशिक्षणातून रोजगाराकडे शहरी भागातील गरीब कुटुंबातील मुलांना रोजगार मिळवणे सुलभ जावे, यासाठी भारत सरकारमार्फत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ राबवले  जाते. या योजनेच्या माध्यमातून मुलांना कौशल्य शिकवून स्वतःच्या...

मार्ग यशाचा-४—-कौशल्य विकास-मानसिकता बदलण्याची गरज

दरवर्षी लाखो पदवीधर शाळा आणि महाविद्यालयांमधून बाहेर पडतात. परंतु उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य यामध्ये मोठी दरी दिसून येते. ही दरी बुजवणे आणि रोजगाराची आव्हाने पेलणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. २०२५ च्या श्रम शक्ती सर्वेक्षणानुसार एकूण बेरोजगारी दर...

एआय-सावधगिरी बाळगा

सध्याच्या घडीला एकच शब्द सर्वाधिक ऐकू येतोय, तो म्हणजे ‘एआय’ (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स). चहाच्या टपरीपासून ते मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत जो तो ‘एआय’, ‘एआय’ करतोय. हेच खरे भविष्य असल्याचे चित्र रंगवले जात असल्याने अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये याविषयी कमालीचे कुतूहल...

मार्ग यशाचा -२–“अपार” क्षमतेच्या दिशेने…

गेल्या वर्षभरात भारताच्या शैक्षणिक वर्षात असेच बरेच बदल घडले आहेत. त्यातले काही चांगल्या अर्थाने ‘डिसरप्टिव्ह’ आहेत. १. रोजगार क्षमता वाढली- नुकताच भारतातील तरुणांच्या स्किलिंग आणि एम्प्लॉयबिलिटी (कौशल्य आणि रोजगार क्षमता) या विषयावर आधारित ‘इंडिया स्किल रिपोर्ट २०२६...