(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
सागराला कवेत घ्या!

सागराला कवेत घ्या!

महत्वाकांक्षी तरुणींना सामान्य करिअरपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक करिअर करण्याची तीव्र इच्छा असते. ही इच्छा भारतीय नौदलातील त्यांच्या प्रवेशाने पूर्ण होऊ शकते. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी आणि विज्ञानशाखेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणींना अशा संधी...

करिअरच्या स्मार्ट संधी

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली. सध्या, हे मंत्रालय केंद्रिय शिक्षण मंत्रालय यानावानं ओळखलं जातं. माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील उच्च प्रतिचं,...
माझी शेती माझा अभिमान!

माझी शेती माझा अभिमान!

महाराष्ट्र शासनाने (१) कृषी, (२) उद्यानविद्या, (३) कृषी अभियांत्रिकी, (४) वनविद्या, (५) अन्न तंत्रज्ञान, (६) जैवतंत्रज्ञान, (७) सामुदायिक विज्ञान (८) मत्स्य विज्ञान आणि  (९) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदविंना व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रोफेशनल कोर्स) म्हणून...
जहाज बांधणी,सागरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन

जहाज बांधणी,सागरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन

व्यापार, वाहतूक, तेल व वायू, खनिजे उत्खणन आदी क्षेत्रांचं महत्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि कार्यक्षम जहाजे, नौका, पाणबुडी, हॉवरक्रॉफ्ट, आइल रिग्ज यांची निर्मिती आणि बंदरावरील विविध सुविधांची निर्मिती यांची गरजही वाढलीय. सागरीमार्ग आणि...
सागराचे आव्हान पेलताना

सागराचे आव्हान पेलताना

भारताला ७५०० किलोमीटरपेक्षा अधिक सागरी किनारा लाभला आहे. देशात १२ मोठे आणि २०० इतर बंदरे आहेत. भारताचा व्यापर आणि विकासात सागरी क्षेत्र अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. एकूण ९८ टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. हा व्यापार देशाच्या एकूण व्यापार मूल्याच्या ६८ टक्के...
केवळ महिलांसाठी आयटीआय

केवळ महिलांसाठी आयटीआय

महिलांना स्वयंपूर्ण होता व्हावे आणि त्यांनाही विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करणे सुलभ व्हावे यासाठी शासनाने १५ ठिकाणी फक्त मुलींसाठीच  औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली. यामध्ये ३७३९  मुलींना प्रवेश दिला जातो. ज्या शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये ६ ते ८ व्यवसाय...